LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, कौटिल्य, लिंगराज यांचा सहज विजय होणार '

बेंगळूर :  विधान परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास अरभावी मतदारसंघाचे भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

विधानसौधच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 106 मध्ये मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेले कौटिल्य रघु आणि लिंगराज पाटील हे दोघेहीउमेदवार सहज विजय मिळवतील.
ते पुढे म्हणाले की, तीन निलंबित आमदार वगळता सध्या भाजपकडे 62 आमदारांचे संख्याबळ आहे. एका जागेसाठी विजय मिळवण्यासाठी 28 मतांची आवश्यकता आहे. या गणितानुसार पक्षाचे दोन्ही उमेदवार सहजपणे विजयी होतील, असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.

#bhalchamdrajarakiholi
#election

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
एसआयआर अभियान यशस्वी करा : सुभाष पाटीलजिन्यावरून खाली पडून 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू' करवे ' ला मोर्चा आधीच धास्ती ..! महामोर्चाला परवानगी न देण्याची केली मागणी ..!!मराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनमराठी भाषा प्रेरणा मंच करणार गुणी विद्यार्थ्यांचा गौरव : 21 रोजी कार्यक्रमाचे आयोजनआमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, कौटिल्य, लिंगराज यांचा सहज विजय होणार 'जेवणात आढळल्या अळ्या: संतप्त विद्यार्थ्यांनी छेडले रात्री उशिरापर्यंत आंदोलनकिट्टू रजपूत यांची कराटे बुडकॉन राज्य उपाध्यक्षपदी निवड : निवडीबद्दल होतंय कराटे क्षेत्रात कौतुकशांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षा