LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सध्याच्या परिस्थितीवर सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : आमदार अरविंद बेल्लद

बेळगाव : राज्यातील भाजपमधील अलीकडील राजकीय घडामोडी आणि निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर आमदार अरविंद बेल्लद ( Arvind Bellad ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

पक्षाची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्ष संघटना आणि अलीकडील घडामोडींविषयी योग्य ते निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्व घेतील. उणिवा दूर करून पुढे जाण्यासाठी हा काळ सर्वांसाठी आत्मपरीक्षणाचा आहे, असे बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार अरविंद बेल्लद यांनी म्हटले आहे. 
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनांनुसार येत्या काही दिवसांत आवश्यक बदल किंवा निर्णय जाहीर केले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
यंदापासूनच सुरू करणार महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका : डी.के. शिवकुमार यांनी केली घोषणाबी. के. हरिप्रसाद यांनी स्वीकारली केपीसीसी अध्यक्षपदाची सूत्रे  एपीएमसीमध्ये अज्ञाताने गळफास घेऊन संपविले  जीवनयुवा नेते अमान यांनी केली रेहमत नगर व बसव कॉलनीतील विकासकामांची पाहणीराज्याध्यक्षपदासाठी माझे नाव केवळ प्रसार माध्यमांमध्येच चर्चेत : प्रल्हाद जोशी यांनी केले स्पष्टसध्याच्या परिस्थितीवर सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : आमदार अरविंद बेल्लदमराठी विद्यानिकेतनमधील पाहिलीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची कार्यशाळा संपन्न40 फूट दरीत दुचाकी कोसळली :  दाम्पत्याची सुखरूप सुटकायोग संस्कृती ही भारताची जगाला अनोखी देणगी : प्रा. अशोक यांचे प्रतिपादनपावसामुळे झालेल्या नुकसानीप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्तांची स्वतःहून तक्रार