LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा 

बेळगुंदी : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


सोनिया जाधव यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
  पर्यावरणाचे महत्त्व अनन्य साधारण असून आपण सर्वांनी त्याचे जतन व संवर्धन केले पाहिजे भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे कोणतेही काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी  घेऊया. असे पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करताना सोनिया जाधव म्हणाल्या.
यावेळी श्रीनाथ झगरूचे,वीरा भाटे, अथर्व कुन्नुरकर, तनुष्का गुरव, भार्गवी जाधव,प्राची गावडा या विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयी भाषणे सादर केली.
  कार्यक्रमाला संयोजक शंकर चौगुले,प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील अर्बनचे उपाध्यक्ष राजू मुजावर, संचालक दशरथ पाऊसकर, उत्तम चौगुले, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस झंगरूचे या विद्यार्थ्याने केले तर आभार श्रेयश तुर्केवाडकर या विद्यार्थ्यांने मानले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
फ्रिजचा स्फोट होऊन हॉटेलला लागलेल्या आगीत झाले मोठे नुकसानमंत्रीपद न दिल्यास काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा : रेड्डी समाज आक्रमकबालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता नदीवरविजेचा धक्का लागून रंगारी कामगाराचा मृत्यूअंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम नामदेव चौगुले म्हणाले, ' निसर्ग वाचवला तरच भविष्य सुरक्षित राहील ' : कुर्ली हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन कार्यक्रममाजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधनखासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली महाराष्ट्र-कर्नाटक महामार्गाच्या कामाची पाहणी : 2800 कोटी रुपये खर्चातून निर्माण केला जातोय सुमारे 572 किलोमीटर लांबीचा मार्ग' भाविप ' ने   केले होते ' सेवा व संस्कार ' यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन : डॉ. जे. जी. नाईक, प्रा. अरुणा नाईक, स्वाती घोडेकर यांनी केले मार्गदर्शन